Browsing Tag

महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी ‘या’ तीन दिवस पावसाची शक्यता

एकीकडे राज्यात कोरोना या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने…

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र देशपातळीवर अव्वल

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे.शेतकरी सन्मान योजनेला २ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं…

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र देशपातळीवर अव्वल

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे.शेतकरी सन्मान योजनेला २ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं…

महाराष्ट्राला दिलासा; कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला

कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनावाढीचा वेग आणि त्यासोबतच मृत्युदर देखील गेल्या काही दिवसांपासून कमी झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.महाराष्ट्राने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे…

पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या गर वाऱ्याचा जाेर वाढल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम हा सर्व्यात आधी  पुण्यात दिसून येतो.राज्यातील सर्वांत…

पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार

राज्यात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तर भारतात असलेली थंडीची लाट यामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचं सांगितलं जात…

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ

राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. पण त्यात आता एक दिलासादायक बाब समोर अली आहे ती  म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आपल्यला पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासतात महाराष्ट्रात ३ हजार ०८० जणांनी कोरोनावर…

उन्हाळी बाजरी लागवड

उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे.खरिपातील बाजरी पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने पीक पद्धतीत बदल करीत उन्हाळी बाजरी…

महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध

महाराष्ट्रामधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४ लाख टन ऊस गाळला आहे. मात्र गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.यंदा १८२ कारखान्यांनी धुराडी पेटवली आहेत. यात ९२ सहकारी आणि ९० खासगी कारखान्यांचा…

तीळ लागवड पद्धत

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या पिकाखाली ५२६०० हेक्टर क्षेत्र होते त्यापासुन १८९०० टन इतके उत्पादन मिळाले व उत्पादकता ३६० किलो प्रति हेक्टरी होती. रब्बी हंगामात हे पिक २९०० हेक्टर क्षेत्रावर होते व त्यापासुन ८०० टन उत्पादन मिळाले. तर २८५…