Browsing Tag

थंडी

जमिनीला देखील आच्छादनाची गरज

1) माणूस जसा थंडी, उन, वाऱ्यापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो. तशीच गरज जमिनीला असते हे सिद्ध झाले आहे.2) गांडुळे, मुंग्या, मुगळे इ. नजरेला दिसणारे सजीव आणि न दिसणारे विविध सूक्ष्मजीव, बुरशी इ. सजीव जमिनीत सतत काम करीत असतात.…

नागपुरात किमान ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असा संपला असे वाटत असताना, निसर्गाने परत एकदा ‘यू टर्न’ घेतला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात नागपूरमध्ये ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. २४ तासातच पाऱ्यामध्ये…

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होत आहे. त्यामुळे  राज्यात अजूनही थंडी कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील अशी माहित देण्यात आली आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे…

पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार

राज्यात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तर भारतात असलेली थंडीची लाट यामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचं सांगितलं जात…

थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी

शे सध्या सर्वच विभागांमध्ये थंडीचा कहर पहायला मिळत आहे. सरासरी ५℃ ते १५℃ तापमानाची नोंद दिसून येते. अशा कमी तापमानाचा पिकांवरती अनिष्ट परिणाम पहायला मिळतो. थंडीचे पिकांवरती होणारे दुष्परिणाम व करावयाचे उपाय यांवर आपण थोडी माहिती घेणार आहोत.…

राज्यातील किमान तापमानात चढउतार

राज्यातील किमान तापमानात चढउतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचे बोलेल जात आहे.…

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली आहे. आर्द्रता घटल्याने थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. नागपूर शहरात ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ४५ टक्के हाेती,…

पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार

पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार निराम झाले असल्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम आता राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे बोलेल जात आहे. सध्या हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस…

उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट कायम

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान…

राज्यातील तापमानात मोठी वाढ; दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता

सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी म्हणजेच १८ जानेवारी २०२१ रोजी सर्वात कमी किमान तापमान गोंदियामध्ये…