Browsing Tag

शेतकरी

फळे व भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाचे हंगाम समाधानकारक

पालघर आणि डहाणू तालुक्यात मिरचीची लागवड करण्यात येते. मिरचीचे सरासरी हेक्टरी २५ टन उत्पादन मिळाले आहे. मिरचीला बाजारात यंदा ७० ते ७५ रुपये किलो असा दर मिळाला अशी माहिती देण्यात आली आहे. या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ७५० ते एक हजार हेक्टर…

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी…..

शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्याप्रकारे…

उन्हाळी भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे, वाचा सविस्तर

शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकावर प्रामुख्याने खालील रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो त्या अनुषंगाने या किडीची ओळख व व्यवस्थापन योजना या विषयी थोडे जाणून घेऊया. (1) मावा : भुईमूग पिकावरील मावा आकाराने अंडाकृती आणि लहान तर…

राज्यात अनेक ठिकाणी ‘या’ तीन दिवस पावसाची शक्यता

एकीकडे राज्यात कोरोना या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने…

मोठी बातमी! शेतीच्या यंत्रांवर मिळत आहे ४० ते ५० टक्के सूट, वाचा संपूर्ण माहिती

हरियाणा सरकार द्वारा राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना संचालित केल्या जात आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेती करणे खूप सोपे झाले आहे. शासकीय योजनांतर्गत कृषी यंत्रांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश आहे. यामध्ये कृषी विभाग…

शेतकरी आंदोलनाचे शंभर दिवस

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला शंभर दिवस होऊन गेले. या दिवसांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्याच वेळी आंदोलन देशभर पोहचले. याकाळात आंदोलनाने अनेक चड उतार पाहिले.सरकारने अनेक मार्गांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. आता आंदोलन…

आंबे गळण्याचे प्रमाण कमी कसे करावे ? याबद्दल संपूर्ण माहिती एकदा वाचा

शेतकरी मित्रांनो आता हळू - हळू आंब्याच्या झाडांना तुम्हाला मोहर लागलेला दिसत असेल व काही ठिकाणी त्याच मोहरापासून झाडाला छोटे - छोटे आंबे लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील.  परंतु आंबे लागल्यानंतर बारीक आंबे गळण्याचे प्रमाण देखील खूप असते व…

नवीन कुफरी संगम प्रकारातील बटाटा आपल्यला बनविणार श्रीमंत, 100 दिवसांत मिळेल चांगले पीक

धान कापणीनंतर बहुतेक भागात बटाट्यांची पेरणी सुरू होते . परंतु बर्‍याच वेळा शेतकरी महाग कंपोस्ट बियाणे वापरतात, सोबतच परिश्रम देखील करतात, परंतु अद्याप पिकाला चांगले उत्पादन मिळत नाही. बटाट्याच्या लागवडीची सुरूवात शेताच्या तयारीपासून…

डाळिंब प्रक्रिया उद्योग करून शेतकरी कमाऊ शकतात दुप्पट नफा

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या 5-7 वर्षापासून मोठ्या प्रमाणात डाळींब लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांनी आता या फळावर प्रक्रिया करून त्याचे बायप्रोडक्ट्स तयार करून विक्री केल्यास यात मोठ्या प्रमाणात फायदा होवू शकेल… डाळिंबाचे जर औषधी आणि…

आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली ? वाचा आणि विचार करा

आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाहीं. पिकामध्यें थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं. बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित. आयसियु मध्ये अॅडमिट…