आंदोलन! पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ दरम्यान वेळी शेतकरी वाजवणार थाळ्या
नवे कृषी कायदे मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा करण्यात आली. परंतु त्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नाही.
दरम्यान,…