‘शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी’, काँग्रेस नेत्याने व्यक्त केली इच्छा
गेली एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र अनेकदा सरकारशी चर्चा होऊन देखील अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि आणि केंद्र…