Browsing Tag

धान

शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार; धानाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची व्यथा

कोरोना या अजराने सर्वांना भयभीत केले असले, तरी मजुरांना घाबरू चालत नाही. आम्ही शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार, अशी व्यथा धानाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी सांगितली आहे. सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज…

धान, गहू, हरभरा, डाळी या पिकांची पेरणी एसआरआय पद्धतीने केल्यास कमी किंमतीत मिळेल जास्त उत्पन्न

आधुनिक काळात शेतीची अनेक नवीन तंत्रे विकसित केली गेली आहेत. असे एक तंत्र म्हणजे एसआरआय पद्धत आहे, ही एक वैज्ञानिक पद्धत आहे ज्याद्वारे कमी खर्चात शेतीच्या उत्पादनात अनेक पटींनी वाढ करता येते. त्याची विशेष गोष्ट अशी आहे की बियाणे देखील फारच…

आशीर्वाद अर्थप्लस, आशीर्वाद दशावतार १००% नैसर्गिक आणि १००% रेसीड्यु फ्री

आशीर्वाद अर्थप्लस जमिनीला सुपिकता प्रदान करते. अर्थप्लस ड्रिप किंवा फ्लडने दिल्यावर पांडरी मुळी,जिवानु व गांडुळ तयार होतात. आशिर्वाद अर्थप्लस जमीनीत जिवनद्रव्य निर्मितीस मदत करते, जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक…