प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र देशपातळीवर अव्वल
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे.
शेतकरी सन्मान योजनेला २ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं…