शेती विश्वात ‘या’ पिके मॉडेलची चर्चा
शेतकऱ्याचा उल्लेख बळीराजा म्हणून केला जातो याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना अन्नधान्य पुरवण्याचे काम शेतकरी इमानेइतबारे करत असतो. ऊन, वारा,पाऊस, दुष्काळ, बाजारपेठ या सर्वांशी संघर्ष करत शेतकरी एका अर्थाने लोकांसाठी स्वतःचे आयुष्य अर्पण करत…