Browsing Tag

दिल्ली

दिल्ली सीमेवर पक्की घरे बांधल्यानंतर आता शेती केली जाईल, जाणून घ्या यामागील कारण

गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी दिल्ली सीमेवर तळ ठोकून आहेत. आता हे दृश्य असे आहे की शेतकरी चळवळीच्या जागेजवळ रिक्त असलेल्या जागेवर पक्की घरे बांधली गेली आहेत. एवढेच नव्हे तर आता रिक्त जागेतही शेतकरी शेती करणार आहेत. या ठिकाणी दररोज शेतकरी…

दिल्ली सीमेवर पक्की घरे बांधल्यानंतर आता शेती केली जाईल, जाणून घ्या यामागील कारण

गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी दिल्ली सीमेवर तळ ठोकून आहेत. आता हे दृश्य असे आहे की शेतकरी चळवळीच्या जागेजवळ रिक्त असलेल्या जागेवर पक्की घरे बांधली गेली आहेत. एवढेच नव्हे तर आता रिक्त जागेतही शेतकरी शेती करणार आहेत. या ठिकाणी दररोज शेतकरी…

पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार

राज्यात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तर भारतात असलेली थंडीची लाट यामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचं सांगितलं जात…

कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन – राकेश टिकैत

गेली दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर मात्र चित्र पलटले आहे. दोन शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. मात्र तरीही काही प्रमूख…

शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला भोवले, सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगना रनौतला महागात पडलंय. शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे आपले करार रद्द केले आहेत.…

दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले ‘हे’ आवाहन

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाली. शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यावर आता…

रॅली संपायला तीन दिवस देखील लागू शकतात

दिल्लीच्या तीन सीमेवरून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघत आहे. त्यात टीकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. जवळपास ३७० कि.मी. ही रॅली असेल. यात कवायतीपासून देशप्रेमावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार…

दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

उत्तर भारतातील बर्‍याच भागात  थंडी आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळ, संध्याकाळ आणि रात्री घनदाट धुके असतात. दिल्लीचे तापमान सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्लीत थंडीचा परिणाम सोमवारीही दिसून येणार आहे.…

शेतकरी आणि सरकारची आज नववी बैठक

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे निलंबित केले असून त्यावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्य़ासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज म्हणजेच १५ जानेवारी २०२१ रोही ९ वी बैठक होणार आहे. यामध्ये काहीतरी…

शेतकरी आंदोलन : समितीवर योग्य व्यक्तींची निवड झालेली नाही – शरद पवार

गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. अनेकदा सरकारशी चर्चा होऊन देखील कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती देत तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना केली.…