Browsing Tag

केंद्र सरकार

आधुनिक तंत्रज्ञान पध्दतीने सुर्यफुल लागवड कशी करता जाणून घ्या… 

शेती - सुर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण ब-याच प्रमाणात सहन करू शकते.…

डाळींच्या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या सविस्तर माहिती

कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून शेतकरी स्वावलंबी व्हावेत. या भागामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. दरम्यान, आताटाडिया वाराणसी या कृषी संशोधन संस्थेचे…

शेतकऱ्यांसाठी धावून आले अजितदादा, केल्या मोठ्या घोषणा

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य कृषी क्षेत्राच्या सुदृढतेवर अवलंबून आहे असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बळीराजाचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या खतांच्या किंमती वाढणार नाहीत, नवीनतम दर जाणून घ्या

अशा वेळी जेव्हा महागाईवर सर्वसामान्यांचे वर्चस्व होते. सर्वसामान्यांना त्रास होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी दिलासाची बातमी सोमर येत आहे. वास्तविक, या महिन्यात खतांच्या किंमती वाढणार नाहीत अशी बातमी आहे. इफकोने स्वत: ही घोषणा केली…

१०० रूपाने पेट्रोल घेऊ शकता तर मग दूध का नाही ? शेतकऱ्यांचा प्रश्न

डिझेलचे भाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक केली तर मग आता आम्ही येत्या १ मार्चपासून ५० रुपये लिटरचे दूध १०० रुपयांनी विकू, असा सज्जड इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला आहे. दिल्लीच्या सीमेवरील गेल्या अनेक…

पंतप्रधान किसन आणि कृषक बंधू योजनेत कोणती योजना अधिक चांगली, जाणून घ्या

पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, यामुळे राज्यात सध्या राजकारण तापले आहे. वास्तविक, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसन सन्मान निधी योजना ) राज्यात लागू केलेली नाही, जी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना…

आंदोलन दरम्यान मृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही – नरेंद्रसिंह तोमर

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना आता दिसून येत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री…

आंदोलन दरम्यान मृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही – नरेंद्रसिंह तोमर

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना आता दिसून येत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री…

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारे उद्यापासून (30 जानेवारी) राळेगणसिद्धी येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून…

‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’

केंद्र सरकारची हिटलरशी सुरू असून, हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती.…