जिवाणू हाच शेतीचा आत्मा
आपल्या शेतीजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात.
आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे,…