Browsing Tag

आंबा

आंबे गळण्याचे प्रमाण कमी कसे करावे ? याबद्दल संपूर्ण माहिती एकदा वाचा

शेतकरी मित्रांनो आता हळू - हळू आंब्याच्या झाडांना तुम्हाला मोहर लागलेला दिसत असेल व काही ठिकाणी त्याच मोहरापासून झाडाला छोटे - छोटे आंबे लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील.  परंतु आंबे लागल्यानंतर बारीक आंबे गळण्याचे प्रमाण देखील खूप असते व…

शेतीसाठी बोरॉनचे उपयोग काय ? भरघोस उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बोरॉनची आवश्यकता

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक अठरा मूलद्रव्यांच्या प्रभावळीमध्ये ज्या सूक्ष्म मूलद्रव्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये बोरॉनचा समावेश होतो. कॅल्शियम आणि नायट्रोजनचे वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे याचे…

आंबा मोहोर संरक्षण

फळांना आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगत देशांच्या तुलनेत भारतात आजही आहारात फळांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. हिंदीतील त्याचे आम हे नावाच दर्शविते की भारतात हे फळ सर्वत्र उपलब्ध होते. सर्वत्र…

आरोग्याचे रहस्य भाज्यांच्या रंगात लपलेले आहे, आपण कोणती रंगाची भाजी खावी हे जाणून घ्या?

भाजीपालाचा रंग त्यात आढळणार्‍या जीवनसत्त्वे, खनिज आणि पोषक द्रव्यांशी जोडलेला असतो. वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात. म्हणून, तरुणांनी संतुलन आहाराची काळजी घ्यावी, दुर्बल आणि वृद्धांनी आपल्या शरीराच्या…

पीक पोषणात मॅंगेनीज महत्त्वाचे

पिकांमधील प्रकाशसंश्‍लेषण व विविध जैवरासायनिक क्रिया व्यवस्थितरीत्या होण्यासाठी मॅंगेनीज अन्नद्रव्य गरजेचे असते.मॅंगेनीजसाठी संवेदनशील पिके सोयाबीन, गहू, मुळा, पालक व कांदा इत्यादी पिके मॅंगेनीज कमतरतेस संवेदनशील आहेत; तर टोमॅटो, काकडी,…

आशीर्वाद अर्थप्लस, आशीर्वाद दशावतार १००% नैसर्गिक आणि १००% रेसीड्यु फ्री

आशीर्वाद अर्थप्लस जमिनीला सुपिकता प्रदान करते. अर्थप्लस ड्रिप किंवा फ्लडने दिल्यावर पांडरी मुळी,जिवानु व गांडुळ तयार होतात. आशिर्वाद अर्थप्लस जमीनीत जिवनद्रव्य निर्मितीस मदत करते, जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक…

केसर आंबा लागवड पद्धत

आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास…

राज्यात ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता

आगामी काही दिवसांत राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याआधी…

बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक

पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. प्राध्यापक पी. ए. मिलार्डेट यांनी इ.स. 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांचे मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या…

देशात आत्तापर्यंत ६४ हजार ४१८ बागांची नोंदणी

फळे, भाजीपाल्याची परदेशातील वाढती मागणी लक्षात घेऊन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आत्तापर्यंत ६४ हजार ४१८ बागांची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीत जवळपास नऊ हजाराने वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र…