Browsing Tag

अहमदनगर

पावसामुळे सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान

मध्यरात्री झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात चार द्राक्षबागा कोसळून शेतकऱ्याचे सुमारे…

ढोबळी मिरची लागवड

महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्हांमध्ये ढोबळी मिरचीची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हवामान : ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से. पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. जमीन व…

अहमदनगरमध्ये कांद्याला मिळाला 3000 ते 3400 रुपये भाव

अहमदनगरमधील कांद्याला अनेक भागातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते पण शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.…

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा

अहमदनगरमधील  दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्यातील वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात घेवड्याची ६ ते आठ क्विंटलची आवक झाली असल्याची माहिती देण्यात…

अहमदनगरमध्ये यंदाच्या गाळप हंगामात साखर उताऱ्यात घट

अहमदनगर  जिल्ह्यात यंदा गाळप हंगामात २३ पैकी २१ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र यंदाचा साखर उतारा गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. असे असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा…

बटाटा लागवड पद्धत

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक…

जाणून घ्या कशी करायची टोमॅटो लागवड

प्रस्‍तावना महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही…

कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग ३० टक्के – दादा भुसे

अहमदनगर - कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना यापुढे ३० टक्के महिला शेतकरी असतील. राज्याचा कृषी विभाग तसे नियोजन करत आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.  कृषी विभागातर्फे मानोरी  कृषी विभागाने केलेल्या राज्यभरातील…