शेतकऱ्यांच्या व्यथाही दारुण. येती डोळा भरूण…..
आमचंही जगणं कबुल करा..देशातील शेतकरी जगला तरच देश जगेल. हे त्रिकालबाधित सत्य खरे पण बदलत्या काळात ही शेतकऱ्यांच्या जगण्याची हमी काही केल्या मिळत नाही. असे असले तरी शेतकरी मात्र आपल्या इमानाला जागत असल्याचे दिसतेय स्वतः कष्ट करायचे प्रसंगी…