गहू उत्पादकता वाढीचे तंत्र
देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कमीत कमी क्षेत्रावर अधिक उत्पन्न कसे वाढवावे यासाठी विद्यापीठ स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका व गहू या अन्नधान्य पिकांवर अवलंबून राहावे…
मेथी उत्पादन तंत्रज्ञान
भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर दैनंदिन आहारात विविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील…
उन्हाळी तीळ लागवड
उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून,…
सेंद्रिय खताचे महत्व आणि प्रकार
सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती आहे.
रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक…
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६ शेतकऱ्यांची नोंदणी
हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेचा लाभ घेतात. गतवर्षी जिल्ह्यातील ९३७ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली होती. गेल्या सात वर्षांत ४, ५६६…
इतर पिकांसाठी थंडी पोषक मात्र या फळाच्या बागेसाठी धोकादायक, कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण…
सध्या पडलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण लाभत आहे जे की पिकांची वाढ सुद्धा जोमाने होत आहे परंतु हे वातावरण सर्वच पिकांना पोषक नसून काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वातावरणात सर्वात जास्त धोका आहे म्हणजे…
शेतकऱ्यांनो नुकसानभरपाई पाहिजे असेल तर योग्य वेळेत प्रक्रिया करा, कृषी संचालकांची सूचना
निसर्गाच्या अनियमितपणामुळे पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे जो की सगळीकडे याचा गाजावाजा होत आहे मात्र नुकसानभरपाईसाठी जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने…
खुशखबर: शेतकरी राजांना घर बांधणे होईल सोपे, स्टार किसान घर कर्ज योजना करेल मदत
प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. यासाठी नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर नावाची विशेष कर्ज योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घराच्या बांधणी पासून तर दुरुस्ती पर्यंत कर्ज उपलब्ध केले…
कापूस अर्थकारण:कापुस बाजार भावाबाबत शेतकऱ्यांनी दाखवून दिले एकीचे बळ
या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस यांचे बाजार भाव आपल्या मर्जीनुसार नियंत्रित केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कापसातील त्यांचे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्याने यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी भाव ठरवण्याचा अधिकार आपल्या हाती घेतले.…
ई – गोपाल अॅपमुळे एका क्लिकवर समजणार जनावरांची माहिती, पशुपालक वर्गाला होणार योजनांचा लाभ
शेतकऱ्यांचे शेती मालाचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकार सारखे प्रयत्न करत असते एवढेच नाही तर इतर जोडव्यवसाय म्हणून केंद्र सरकार त्याकडे सुद्धा लक्ष देत आहे. पशुपालकांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई-गोपाल…