प्रयोग अन् नियोजनातून शेती विकासावर भर

महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा…

भूकमुक्त भारतासाठी मधमाश्‍या पाळा

भारताची लोकसंख्या २०३० पर्यंत १५० ते १५५ कोटींपर्यंत पोचेल असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सर्वांस पुरेसे अन्न आणि ३० कोटी तरुणांस रोजगार ही दोन आव्हाने नियोजनकर्त्यांपुढे आहेत. उत्पादनात वाढ आणि रोजगारनिर्मिती अशा दोन्ही गोष्टी…

ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक सक्षमता

नगर जिल्ह्यातील तेलकुडगाव (ता. नेवासा) हे गाव ऊसशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील साईनाथ काळे अडीच वर्षांपूर्वी नव्या ऊसजातीचा बेणे प्लाॅट तयार करण्याकडे वळले. दर्जेदार बेणे तयार करून आत्तापर्यंत ६०० टन बेणेविक्री साधली आहे. हा…

गहू उत्पादकता वाढीचे तंत्र

देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कमीत कमी क्षेत्रावर अधिक उत्पन्न कसे वाढवावे यासाठी विद्यापीठ स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका व गहू  या अन्नधान्य पिकांवर अवलंबून राहावे…

मेथी उत्पादन तंत्रज्ञान

भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर दैनंदिन आहारात विविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील…

उन्हाळी तीळ लागवड

उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून,…

सेंद्रिय खताचे महत्व आणि प्रकार

सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती आहे. रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक…

‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६ शेतकऱ्यांची नोंदणी

हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेचा लाभ घेतात. गतवर्षी जिल्ह्यातील ९३७  शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली होती. गेल्या सात वर्षांत ४, ५६६…

इतर पिकांसाठी थंडी पोषक मात्र या फळाच्या बागेसाठी धोकादायक, कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण…

सध्या पडलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण लाभत आहे जे की पिकांची वाढ सुद्धा जोमाने होत आहे परंतु हे वातावरण सर्वच पिकांना पोषक नसून काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वातावरणात सर्वात जास्त धोका आहे म्हणजे…

शेतकऱ्यांनो नुकसानभरपाई पाहिजे असेल तर योग्य वेळेत प्रक्रिया करा, कृषी संचालकांची सूचना

निसर्गाच्या अनियमितपणामुळे पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे जो की सगळीकडे याचा गाजावाजा होत आहे मात्र नुकसानभरपाईसाठी जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने…